वसमत तालुक्यातील माळवटा येथील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-07-30 19:31:42
Chikhali Bogus Soybean Seeds: बियाणे पेरल्यानंतर १० ते १२ दिवस उलटूनही उगवण न झाल्याने लाखो रुपयांचा खर्च करूनही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर समस्येची दखल
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-07-17 20:39:37
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.
2026-07-14 10:48:19
आंदोलनाला शेतकरी वर्गातून प्रतिसाद मिळत असून, आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे.
2026-06-14 14:28:52
तालुक्यातील मांडवा येथील अल्पभूधारक शेतकरी रोहीदास वामन जाधव (वय 65) यांनी आज सकाळी राहत्या घरातील टिनपत्राखालील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
2026-05-18 16:20:16
वाढत्या इंधन दरांमुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
2026-05-18 15:13:57
मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा बांध अखेर फुटला!
2026-05-06 11:32:51
पातूर तालुक्यातील मळसूर आणि परिसरातील शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडले आहेत.
2026-04-04 13:22:26
पातुर तालुक्यातील राहेर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
2026-04-01 13:11:21
मराठवाड्यातील परिस्थितीही चिंताजनक असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये येत्या चार दिवसांत, म्हणजेच २४ मार्चपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
2026-03-21 12:33:49