तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील मनमानी कारभार अखेर उघडकीस आला असून, तब्बल ६ महिन्यांपासून गरीब महिलांचे स्वस्त धान्य बंद करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप उसळला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त इंदिरानगर येथून काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान शहरातील गांधी चौकात झालेल्या वादात वाद सोडवायला गेलेल्याची तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली.
Apr 17, 2026 11:35 AM