पालघर जिल्ह्यातील विरार येथील अर्नाळा समुद्रकिनारी आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत नालासोपारा पश्चिम भागातील 14 ते 17 वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुले समुद्रात बुडाली.
देशोन्नती डिजीटल »
2026-07-16 12:09:58
मुंबई आणि राज्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
2026-07-04 15:49:50
राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये होणारा विलंब कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
2026-06-06 12:44:45
जिल्ह्यातील विरार येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2026-05-12 16:24:22
विरार परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण घटना उघडकीस आली असून, प्रियकराने प्रेयसीसह तिच्या आईची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
2026-04-29 19:20:42