Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

मिरची पिक शेतकरी

मिरची पिकावर लाखो रुपये खर्च करून अखेर मिरची उपटून फेकताना शेतकरी

Chilli-growing farmer: पावसाळा लांबल्यामुळे उन्हाच्या लहरीपणामुळे तळतळ त्या उन्हामुळे मिरची पीक धोक्यात येऊन त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आले आणि मिरची लागण्या अगोदरच  मिरचीच्या झाडांवर कोकडा


मिरची पिकावर लाखो रुपये खर्च करून अखेर मिरची उपटून फेकताना शेतकरी 

Chilli-growing farmer |

बुलडाणा (Chilli-growing farmer) : तालुक्यातील मासरूळ परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करण्यात आली होती. सदर लागवड ही एप्रिल महिन्यात केली असून, यावर लाखो रुपये खर्च केले मात्र पावसाळा लांबल्यामुळे उन्हाच्या लहरीपणामुळे तळतळ त्या उन्हामुळे मिरची पीक धोक्यात येऊन त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आले आणि मिरची लागण्या अगोदरच  मिरचीच्या झाडांवर कोकडा सारखा रोग (Chilli-growing farmer) येऊन फुल कळी विनाच झाडे पोसावी लागली झाडे डोलदार झाली. मात्र फुलकळी आणि मिरची नाहीशी झाली.

मिरचीच्या उत्पादनासाठी लहान मुलाप्रमाणे मिरचीची लागवड करून खत, औषधी फवारणी तसेच विकतचे पाणी आणून मिरची जोपासली तीन महिने उन्हातान्हात ठिबक, मल्चींग, मिरचीचे रोप, मजुरी, फवारणी, खते असा लाखो रुपये खर्च करून अखेर सर्व खेळ निष्फळ ठरला. अखेर (Chilli-growing farmer) मिरचीने शेतकऱ्याच्या पदरी निराशा पाडली या परिसरातील जवळपास १०० एकर वरील मिरची शेतकऱ्यांनी काढून टाकली लाखोचा खर्च वाया गेला.  मिरची पिकाने शेतकऱ्यांना असे घडविले तेलही गेले ,आणि तूपही गेले, हाती दुपाटे राहिले अशी अवस्था या परिसरातील शेतकऱ्यांची पाहावयास मिळत आहे.

Related to this topic: