Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > शेती

हिंगोली पीकविमा

हिंगोली जिल्ह्यात १६ हजार शेतकर्‍यांनी भरला पीकविमा

Hingoli Pik Vima: महाराष्ट्रातील हिंगोलील शेतकर्यांनी प्रधानमंत्री फसलविमा योजनेत भाग घेतले. यातून सोयाबीन, कपास, तूर, मूग आणि उडद या पिकांवर ₹२.१७ कोटी वीमा भरला


हिंगोली जिल्ह्यात १६ हजार शेतकर्‍यांनी भरला पीकविमा

Hingoli Pik Vima |

हिंगोली (Hingoli Pik Vima) : खरिपासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेला १ जुलैपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील  १४ जुलैपर्यंत १६ हजार २९९ शेतकर्‍यांनी पीकविमा काढून पिके संरक्षित केली आहेत. जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडिद या पिकांचा विमा योजनेत समावेश आहे.आतापर्यंत शेतकर्‍यांनी १८ हजार ४२० हेक्टरवरील पिकांसाठी स्वहिस्याचा २ कोटी १७ लाख १६ हजार रुपये विमा हप्ता भरुन ११४ कोटी ९ लाख ८६ हजार रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे.विमा काढण्याची ३१ जुलै अंतिम मुदत आहे.

जिल्ह्यातील ४० मंडळातील १६ हजार २९९ शेतकर्‍यांनी २८ हजार ५७७ विमा अर्ज दाखल केले असून. यात काही शेतकर्‍यांनी सीएससी सेंटर व बँकेतून विमा भरला आहे.