शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून अकोलेकरांमध्ये नाराजी वाढत असून, स्थानिक प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-12 11:41:11
Dapura Water Scarcity: दापुरा खु.मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत खोदलेली विहीर कोरडी पडली असून, ग्रामपंचायतीची भरपूर पाणी असलेली विहीर योग्य वापरात नसल्याने नागरिकांच्या पाण्याची समस्या वाढत आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-05-04 15:51:23
मानोरा तालुक्यातील गादेगाव येथे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या गंभीर समस्येवरून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन छेडले.
2026-05-02 16:03:22
हिंगोली शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर आज नागरिकांचा संताप उफाळून आला.
2026-05-01 22:44:52
पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, गावातील ग्राम पंचायत कार्यालयावर २२ एप्रिल रोजी घागर आंदोलन करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे काळे झेंडे दाखवत आंदोलन सुरू केले आहे.
2026-05-01 17:50:09
एप्रिल अखेर होत असतानाच मे महिन्याच्या उष्णतेची चाहूल लागली आहे.
2026-04-29 16:09:57
देऊळगाव राजा तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असताना प्रशासनाचा बेफिकीर व संशयास्पद कारभार समोर येत आहे.
2026-04-28 13:22:54
Kalamanuri water shortage: कळमनुरीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने तीव्र पाणीटंचाईच्या संकटात शहर सापडले आहे. नगर परिषदेच्या निष्क्रियतेमुळे मुस्लिम सेवा संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2026-04-26 20:45:37
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत घोट गट ग्रामपंचायतीतील चार गावांसाठी उभारण्यात आलेली सुमारे २२ कोटी रुपयांची नळयोजना पूर्णपणे ठप्प झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2026-04-24 13:02:58
Hingoli water crisis: हिंगोली शहरातील गवळीपुरा भागात पाणी पुरवठा अपुर्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेकडून उत्तर न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
2026-04-23 19:46:36
पातूर येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सध्या कमालीचा रामभरोसे झाला असून, शहरातील रामनगर आणि रेस्ट हाऊस परिसरातील नागरिक भीषण समस्यांना तोंड देत आहेत.
2026-04-22 12:38:42
तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी मौजे धाड येथे आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
2026-04-02 13:35:35
2026-03-27 12:35:35
Hingoli Water Crisis: हिंगोलीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी तीन किलोमीटर चालावे लागत आहे, प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज.
2026-03-20 19:31:55