Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर

शेतकरी आत्महत्येची घटना

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी शंकर मेढे यांची आत्महत्या

बोरगाव पोलिस स्टेशन हद्दीतील शेतकरी शंकर मेढे यांनी धावत्या रेल्वेतून उडी टाकून आत्महत्या केली. कर्जाच्या भाराखाली दबून आणि अनेक समस्यांमुळे त्यांचा हा निर्णय.


कर्जबाजारीपणामुळे शेतकरी शंकर मेढे यांची आत्महत्या

पळसो बढे : बोरगाव पोलिस स्टेशन हद्दीतील बहीरखेड येथील युवा शेतकरी शंकर रामकृष्ण मेढे यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून शेगाववरुन दोन किलोमीटर अंतरावर धावत्या रेल्वेतून उडी टाकून आत्महत्या केली. त्यांच्यावर बँक आॅफ महाराष्ट्र पळसो बढे २ लाख कर्ज आहे, बाहेरील सुद्धा कर्ज असल्याची चर्चा आहे. हे कर्ज फेडता न आल्याने नैराश्य, पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे अतोनात नुकसान, शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि मशागतीचा वाढता खर्च, तरुण वयातच कुटुंबाची जबाबदारी आणि आर्थिक अनिश्चितता आणि कजार्चा डोंगर, या टोकाच्या पावलामागील मुख्य कारणे असल्याचे बोलल्या जात आहे. मृतक शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा आप्त परिवार आहे.

Related to this topic: